बातमी कट्टा:- विवाहित महिलेने गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना काल दि 8 रोजी घडली.याबाबत शिरपूर पोलीस स्टेशनात अक्समात मृत्यूची नोंद केली आहे.
शिरपूर तालुक्यातील करवंद येथील विवाहित महिला जयश्री अक्षय पाटील या 25 वर्षीय महिलेने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना काल दि 8 रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली.नातेवाईकांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषीत केले.आत्महत्या मागील कारण मात्र अद्याप समजू शकलेले नाही.याबाबत वॉर्ड बॉय प्रविण पाटील यांनी पोलीस स्टेशनात खबर दिली आहे.